कल्याण करी रामराया | Kalyan Kari Ramraya

बुद्धी दे रघुनायका | समर्थ रामदास स्वामी

कल्याण करी रामराया

|| श्रीराम ||
कल्याण करी रामराया
जनहित विवरी || धृ ||

तळमळ तळमळ होतची आहे
हे जन हाति धरी  || १ ||

अपराधी जन चुकतची गेले
तुझा तूचि सावरी || २ ||

कठीण त्यावरी कठीण जाले
आतां न दिसे उरी || ३ ||

कोठे जावे काय करावे
आरंभिली बोहली || ४ ||

दास म्हणे आम्ही केले पावलो
दयेसी नाहीं सरी || ५ ||

      
Samarth Ramdas Swami

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक प्रभावशाली संत, विचारवंत आणि समाजसुधारक होते...

त्यांनी श्रीराम व हनुमान यांच्या भक्तीत जीवन वाहिले आणि समाजात नीती, संयम, आणि शक्तीचा संदेश दिला...

त्यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ हे आत्मबल आणि जीवनदर्शन देणारे ग्रंथ आजही प्रेरणादायी आहेत.

© 2025 || जय जय रघुवीर समर्थ ||

Popular posts from this blog

बुद्धी दे रघुनायका – जीवनाच्या संघर्षात भगवंताची करुणा मागणारी हृदयस्पर्शी प्रार्थना | Buddhi De Raghunayaka

Teachers-"Brightness in life". First Poem by Varun Joshi

Is Happiness a Choice? Uncovering the Power Within